jammu kashmir issue

काश्मीर प्रकरणी मध्यस्थाची गरज नाही; भारताने पाकिस्तानसह जर्मनीला ठणकावले

नवी दिल्ली : काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी तिसऱ्या पक्षाची, मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचे भारताने ठणकावून सांगितले…