शेतकरी
-
इतर
मराठवाड्यातील रोज तीन शेतकरी संपवतायत जीवन, आठ महिन्यात ८६५ शेतकऱ्यांची आत्महत्या?
छत्रपती संभाजीनगर | मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकरी संकटात…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकऱ्याचा संताप अनावर! थेट मंत्रालयातील जाळ्यांवर मारल्या उड्या; काय आहे कारण?
मुंबई : (Farmers Protest At Mantralaya) अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून शेतकऱ्यांनी आंदोलन…
Read More » -
इतर
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यान्वित
पुणे | बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी 9822446655 हा व्हाट्सॲप…
Read More » -
ताज्या बातम्या
आनंदाची बातमी! मान्सून केरळात दाखल, राज्यात लवकरच आगमन; हवामान विभागाची माहिती
Monsoon News in India 2023 : जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी, राज्यातील उन्हाचा पारा काय कमी होणाचा नाव घेताना…
Read More » -
इतर
हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यासमोर शेतकरी अक्षरशः रडले
पुणे | पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे एक मुख्य नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याविरुद्ध आज शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. एकीकडे…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांची चिंता वाढली! केवळ 10 दिवसांत कापसाच्या दरात दीड हजारांची घसरण
मुंबई : (Cotton prices have come down considerably) पांढरं सोनं ओळखल्या जाणाऱ्या कापूसाच्या भावात (Cotton Price) दिवसेंदिवस घसरण होताना दिसत…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांची कमाल! चक्क सोयाबीनपासून बनवले गुलाबजामून, जाणून घ्या सविस्तर
हिंगोली | Soybean Gulab Jamun – गुलाबजामून (Gulab Jamun) हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. गुलाबजामूनचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी…
Read More » -
ताज्या बातम्या
बदलत्या वातावरणाचा गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना फटका, रोगांचा प्रादुर्भाव वाढला; भावही घसरले!
हिंगोली : (Maharashtra farmers damage) सध्याच्या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कधी थंडीचा…
Read More » -
ताज्या बातम्या
बैठीकीनंतर तुपकरांचा सरकार पुन्हा इशारा, म्हणाले; “15 दिवसाच्या आत मागण्या मान्य न केल्यास…”
मुंबई : (Ravikant Tupkar On Shine-Fadnavis Government) पुढच्या 15 दिवसात शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांमागचे विघ्न संपेना! जास्तीच्या पावसाने पिकं गेली, आता कडाक्याच्या थंडीमुळे फळबागांचे नुकसान!
मुंबई : (Formers On Maharashtra State Government) महिना भरापुर्वी परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्ठीमुळे शेती पिकांच्या नुकसानामुळे होरपाळून निघालेल्या शेतकऱ्यांना आता…
Read More »